सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी महायुतीतून निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली. तसे न झाल्यास पुढील निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल, असे ते म्हणाले. धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयावर विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बॅंक निवडणुकीवर सामंत यांची सावध भूमिका
Source: Sakal