शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सरकारवर उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवर टीका केली. कंपन्या बंद पडणे किंवा स्थलांतर करण्यास मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गडचिरोलीतील खाणी आणि महिला वसतिगृहांतील सुविधांच्या अभावावरही प्रश्न उपस्थित केले.
संजय राऊतांचा राज्य सरकारवर उद्योगांबाबत निशाणा
Source: Lokshahi Marathi