संविधान मोडणारे आणि राष्ट्रध्वज नाकारणारेच देशद्रोही!

संविधान मोडणारे आणि राष्ट्रध्वज नाकारणारेच देशद्रोही!

स्वातंत्र्य मिळाले, पण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत का? संविधान, तिरंगा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीसमोरील आव्हानांचा वेध. सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नव्हे; सत्तेला प्रश्न विचारणे ही लोकशाहीची जबाबदारी आहे. नक्षलवादी ठरवण्याची प्रवृत्ती धोकादायक असून, माध्यमे आणि न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Source: Max Maharashtra

More in Politics

Read the live feed on ZapIndies