शालेय पोषण आहारातील वाटाणा शिजत नसल्याची तक्रार

शालेय पोषण आहारातील वाटाणा शिजत नसल्याची तक्रार

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केंजळ जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार बनवणाऱ्या महिलांनी वाटाणा शिजत नसल्याची तक्रार केली आहे. दहा-बारा शिट्ट्या घेतल्यानंतरही वाटाणा कच्चा राहत असल्याने विद्यार्थी तो खात नाहीत. अंगणवाडी सेविकांनीही अशीच तक्रार केली आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies