मुंबई महापालिकेने सभागृहात ग्वाही दिली आहे की, यापुढे रेबीज लस नसल्याने कोणताही रुग्ण परत जाणार नाही. डिसेंबर २०२५ ते मे २०२६ दरम्यान १२,०७८ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि ३०,०५५ कुत्र्यांना लसीकरण करण्यात आले. तसेच, २०२४ च्या सर्वेक्षणानुसार मुंबईत ९०,७५७ भटकी श्वान आहेत.
मुंबईत रेबीज लस नसल्याने कोणीही परत जाणार नाही
Source: Prahaar